शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बाळापूर तालुक्यात लोकवस्तीत अवैध वीटभट्ट्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांच्या जमीन अकृषक न करता वीट व्यवसाय सुरू आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या वीटभट्ट्यांना पर्यावरण विभागाची परवानगी ...

शेतकऱ्यांच्या जमीन अकृषक न करता वीट व्यवसाय सुरू आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या वीटभट्ट्यांना पर्यावरण विभागाची परवानगी नसताना, महसूल प्रशासनाने मातीची रॉयल्टी दिली. त्यामुळे परवान्यापेक्षा कितीतरी पटीने मातीचे उत्खनन करून वीट व्यावसायिक शासनाचा महसूल बुडवित आहेत. याकडे महसूल अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सत्यपाल डोंगरे पारस यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेऊन वीटभट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे वीटभट्ट्यांची जागा अकृषक नाही. या भट्ट्या २० ते २५ एकर जागेत असल्याने जागेचे भाडे नाही. या वीटभट्ट्यांमुळे श्रीमती सिंधुबाई डोंगरे यांना धुळीच्या एलर्जीमुळे प्राण गमवावे लागले आणि त्यांच्या नातवालासुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्यांच्या संपूर्ण घरात राख पसरत असून, स्वयंपाकघरातसुद्धा राख येत आहे. येथील वीटभट्ट्या लवकरात लवकर बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तहसीलदार डी.एल. मुकुंदे, ग्रामपंचायत सरपंच, सचिव पारस यांच्याकडे लेखी तक्रार करूनसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. आता कारवाई न केल्यास १५ मेला पुढील दिशा ठरविण्यात येईल. असे सत्यपाल डोंगरे, रजनी मडावी, श्रीकृष्ण खंडारे, दीपक सावंत, विजय इंगळे, सुमित डोंगरे आदींनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.