शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

नळ जोडणी वैध न केल्यास फौजदारी !

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

मनपा प्रशासनाने तात्काळ पत्रकार परिषदेचे आयोजन करीत भूमिका स्पष्ट केली.

अकोला : अवैध नळ जोडणी शोध मोहिमेत महापालिकेच्या कुचकामी नियोजनामुळे कारवाई थंडावली असून, नेमक्या किती वर्षांची थकीत पाणीपट्टी जमा करायची, याबाबत अकोलेकरांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. यासंदर्भात मंगळवारी मनपा प्रशासनाने तात्काळ पत्रकार परिषदेचे आयोजन करीत भूमिका स्पष्ट केली. यामध्ये अवैध नळ जोडणी धारकांना १५ जुलैपर्यंत नळ जोडणी वैध करण्याची अंतिम मुदत देत त्यानंतर मात्र फौजदारी दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध पोलिस तक्रारीचे निर्देश दिले; परंतु पाण्याचा व्यावसायिक वापर करणार्‍या व सर्वसामान्य नागरिकांनी किती दिवसाची थकीत पाणीपट्टी जमा करायची, याबद्दल एकवाक्यता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम पसरला. त्यावर मनपाचे शहर अभियंता अजय गुजर यांनी भूमिका स्पष्ट करीत व्यावसायिकांनी मागील पाच वर्षांची तर सर्वसामान्य नागरिकांनी तीन वर्षांंची थकीत पाणीपट्टी जमा करणे बंधनकारक करण्यात आले. पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात एक दिवसाने वाढ करण्यात आली असून, अकोलेकरांना चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. नळ जोडणी वैध करण्यासाठी मनपाने जलप्रदाय विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली.