शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पालेभाज्या व्यावसायिकांवरील अन्याय दूर न केल्यास उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल बांधायचे आहे. काेराेना साथ राेगाची सबब पुढे करीत मनपाने जनता भाजी ...

मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल बांधायचे आहे. काेराेना साथ राेगाची सबब पुढे करीत मनपाने जनता भाजी बाजारातील घाऊक व्यावसायिकांच्या हर्रासीवर निर्बंध आणले. त्यामुळे सुमारे २२० पेक्षा अधिक घाऊक व्यावसायिकांनी एकत्र येत लोणी रस्त्यावर सावित्रीबाईं ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजाराची निर्मिती केली. भाजीपाला विक्रेत्यांनी जमिनीची खरेदी करून बाजारासाठी गाळे बांधले आहेत. मागील काही दिवसांपासून जनता भाजी बाजारात काही व्यावसायिकांनी भाजीपाला हर्रासी पुन्हा सुरु केल्यामुळे लाेणी मार्गावरील गाळेधारक,अडते,व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा परिणाम कास्तकार, किरकोळ विक्रेत्यांवरही झाला असल्याचे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला जनता भाजी बाजारात पूर्ववत जागेवर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी,अन्यथा कुटुंबीयांसहीत साखळी उपाेषण सुरु करणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्यक्ष प्रशांत चिंचोलकार, संचालकगण संतोष अंबरते,अनंत चिंचोलकर,गणेश घोसे,अनिल गोलाईत,शिवा पल्हाडे,राजेश ढोले,अमोल गोलाईत,योगेश चापके,संजय कोकाटे,गजानन कातखेडे,राजेश ढोमने, सुलभा अंबरते, नंदा गोलाईत समवेत सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार भाजीपाला घाऊक व्यावसायिक,अडते व गाळेधारक आदी उपस्थित होते.