शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

मुंबइला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर ...

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर जाण्यासाठी तर टीव्हीवरील हीराे-हीराेइनचे आकर्षण, त्यांचे माेठे बंगले व राहणीमान आपणही करावे म्हणून घर साेडून जात असल्याची माहिती आहे़ अशी घरून पळालेली मुले रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावर आढळत असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. अकाेल्यात एकाच घरातील तीन बहिणी तर एका घरातील दाेघे सख्खे चुलत भाऊ पळून जात असताना अकाेला रेल्वे स्थानकावर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. तर काही मुलांना बस स्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांना साेपवले आहे. त्यामुळे घरातील कलह मुलांसमाेर हाेणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे़

सापडलेली मुले

२०१८ १५६

२०१९ १४२

२०२० १५२

२०२१ ८४

काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणाला घरातील वादाचा कंटाळा

या लहान मुलांसमाेर घरातील वाद हाेत असल्याने त्यांना याचा कंटाळा येत आहे. तर याच मुलांना टीव्हीवरील हीराे-हीराेइन तर त्यांचे बंगले व राहणीमान याचे आकर्षण हाेत असल्याने नासमज असलेली ही मुले मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मुलांना रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहे़

घरातील कलहाने साेडले घर

सिंधी कॅम्प परिसरातून बेपत्ता असलेल्या मुलाची तक्रार झाल्यानंतर काही तासांतच त्याला अकाेला रेल्वे स्थानकावरून शाेधण्यात आले हाेते. या मुलाची चाैकशी केली असता घरातील कलहामुळे त्याने घर साेडल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी कुटुंबीयांना बाेलावून त्यांची समजूत घातली. तर मुलगाही दिवसभर बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चूक कळली़

हिंगाेलीतील मुलगा अकाेल्यात आढळला

हिंगाेली येथील रहिवासी असलेला मुलगा अचानक घर साेडून निघून आला. नासमज असलेल्या या मुलाने बसने थेट अकाेला गाठून येथून पुढील प्रवास मुंंबईला करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. मात्र रेल्वे पाेलिसांना या मुलाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची चाैकशी करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले़

लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. त्यांच्यासमाेर कुटुंबातील कलह टाळणे गरजेचे आहे. या मुलांसमाेर वाद हाेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. तसेच त्यांना मित्रत्वाची वागणूक देऊन मुलांची प्रत्येक गाेष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करावा़

- विलास पाटील,

पाेलीस निरीक्षक, अकाेला