शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर ...

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर जाण्यासाठी तर टीव्हीवरील हीराे-हीराेइनचे आकर्षण, त्यांचे माेठे बंगले व राहणीमान आपणही करावे म्हणून घर साेडून जात असल्याची माहिती आहे. अशी घरून पळालेली मुले रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकात आढळत असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. अकाेल्यात एकाच घरातील तीन बहिणी, तर एका घरातील दाेघे सख्खे चुलत भाऊ पळून जात असताना अकाेला रेल्वेस्थानकावर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहेत तर काही मुलांना बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांना साेपवले आहे. त्यामुळे घरातील कलह मुलांसमाेर हाेणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

सापडलेली मुले

२०१८ १५६

२०१९ १४२

२०२० १५२

२०२१ ८४

काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणाला घरातील वादाचा कंटाळा

या लहान मुलांसमाेर घरातील वाद हाेत असल्याने त्यांना याचा कंटाळा येत आहे, तर याच मुलांना टीव्हीवरील हीराे-हीराेइन तर त्यांचे बंगले व राहणीमान याचे आकर्षण हाेत असल्याने नासमज असलेली ही मुले मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मुलांना रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

घरातील कलहाने साेडले घर

सिंधी कॅम्प परिसरातून बेपत्ता असलेल्या मुलांची तक्रार झाल्यानंतर काही तासांतच त्याला अकाेला रेल्वेस्थानकावरून शाेधण्यात आले हाेते. या मुलाची चाैकशी केली असता घरातील कलहामुळे त्याने घर साेडल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी कुटुंबीयांना बाेलावून त्यांची समजूत घातली तर मुलगाही दिवसभर बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चूक कळली.

हिंगाेलीतील मुलगा अकाेल्यात आढळला

हिंगाेली येथील रहिवासी असलेला मुलगा अचानक घर साेडून निघून आला. नासमज असलेल्या या मुलाने बसने थेट अकाेला गाठून येथून पुढील प्रवास मुंंबईला करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. मात्र रेल्वे पाेलिसांना या मुलाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची चाैकशी करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. त्यांच्यासमाेर कुटुंबातील कलह टाळणे गरजेचे आहे. या मुलांसमाेर वाद हाेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. तसेच त्यांना मित्रत्वाची वागणूक देऊन मुलांची प्रत्येक गाेष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.

- विलास पाटील,

पाेलीस निरीक्षक, अकाेला