शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मेरे पास सिर्फ माँ है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या ...

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या फक्त वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनामुळे जिल्ह्यात वडिलांचे छत्र हरविले आणि पालक म्हणून केवळ आई असलेल्या जिल्ह्यातील ४५ बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्य लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यांना (१८ वर्षांआतील बालकांना) मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या केवळ वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून केवळ आई असलेल्या बालकांना कोण आणि कोणती मदत करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे १८ वर्षांआतील ७४ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे केवळ वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून आई असलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :

बरे झालेले रुग्ण :

सध्या उपचार सुरू असलेले :

एकूण मृत्यू :

२९ बालकांची आई; ४५ बालकांच्या

वडिलांचे हरवले छत्र!

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालकांचे छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांनी वडिलांचे व २९ बालकांनी आईचे छत्र हरवले. त्यापैकी २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बालसंगोपन योजनेचा मिळणार आधार?

कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार देण्यात येणार आहे. एकल पालक असलेल्या पात्र बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपयांप्रमाणे मदतीचा लाभ मिळू शकतो.

गृहचौकशीचा अहवाल

टास्क फोर्स बैठकीत ठेवणार!

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालक गमावले. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांची गृहचौकशी करण्यात आली असून, या चौकशीचा अहवाल जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले.