शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबांचे रसवंती व्यवसायासाठी गुजरात, राजस्थानमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

पातूर : गतवर्षी कोरोना महामारीमुळे गावांकडे परतलेली शेकडो कुटुंबांनी रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान राज्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली ...

पातूर : गतवर्षी कोरोना महामारीमुळे गावांकडे परतलेली शेकडो कुटुंबांनी रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान राज्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. तीन महिने परप्रांतात राहून, ही कुटुंबे गावी परततात.

पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबे गुजरात राज्यातील शहरासह ग्रामीण भागात जाऊन रसवंतीचा व्यवसाय करतात. लगतच्या राजस्थान राज्यामध्ये रसवंतीचा व्यवसाय करण्याकरिता शिर्ला, देऊळगाव, बाभूळगाव, जांभरून, पातूरसह अनेक गावांतील कुटुंबे रसवंतीचा व्यवसाय करण्याकरिता शेकडो मैलांचा प्रवास करून रोजगाराच्या शोधात जातात.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा गाव, खेड्यातील शेतकरी, शेतमजुरांना लाभ मिळत नाही. लोकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे दोन वेळची भ्रांत सतावते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला. तसेच कोरोनाची लस उपलब्ध झाल्यामुळे आता तालुक्यातील ही कुटुंबे परप्रांताकडे निघाली आहेत. कोरोनामुळे या कुटुंबांना गावी परतावे लागले होते. कोरोना काळात रोजगार नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता मात्र, रोजगारासाठी परप्रांतात जाण्यासाठी हे व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

फोटो: