शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संतांचे मानवतावादी विचारच समाजासाठी पोषक! प्रकाश महाराज वाघ यांचे प्रतिपादन

By रवी दामोदर | Updated: December 23, 2023 17:01 IST

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला थाटात सुरुवात.

रवी दामोदर,अकोला : कट्टरवादी विचार समाजासाठी मारक ठरत असून, असे विचार समाजाचा विचार करीत नाहीत. त्यामुळे आजच्या युवकाने मानवतावादी होणे आवश्यक आहे. संतांचे मानवतावादी विचारच समाजासाठी पोषक असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती, अकोला शाखा व अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन पर्वाला अध्यक्षिय भाषणात ते संबोधित होते.

शहरातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात दि. २३ डिसेंबर २५ डिसेंबर या कालावधीत संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन पार पडले. या महोत्सवाला स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, उपसर्वसेवाअधिकारी दामोदर पाटील, उद्घाटक म्हणून वारी भैरवगडचे हभप. ज्ञानेश्वर महाराज वाघ, बालमुकुंद भिरड, बलदेवराव पाटील म्हैसने, राष्ट्रवादी (अजीत पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महादेवराव भूईभार, सुखदास महाराज गाडेकर, इस्तिपाक अहमद यांच्यासह रवींद्र मुंडगावकर, आर. आय. शेख गुरुजी, डॉ. गजानन काकड, डॉ. त्र्यंबकराव आखरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अॅड. संतोष भोरे,  संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले, तर आभार श्रीकृष्ण सावळे गुरूजी यांनी मानले.शहरातून निघाली शोभायात्रा :

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी थाटात सुरुवात झाली असून, सर्वप्रथम राष्ट्रसंतांची श्री राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विदर्भातून २० ते २५ दिंड्यांनी सहभाग घेतला होता. जैनचौक-सीटीकोतवाली, गांधीरोड असा प्रवास करून स्वराज्य भवन परिसरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सेवाधाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Akolaअकोला