शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदूतांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

अकोला : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महानगर तथा जिल्ह्यात रक्तदानाविषयी जनजागृती करणारे, कुठल्याही क्षणी गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता ...

अकोला : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महानगर तथा जिल्ह्यात रक्तदानाविषयी जनजागृती करणारे, कुठल्याही क्षणी गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून देणारे निशिकांत बडगे, आशिष कसले, विपुल माने या रक्तदूतांचा काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला.

खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते जपण्याचं काम ही सर्व मंडळी करीत असून, या सर्वांमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याचा प्रत्यय आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांनी कोविड काळातसुद्धा राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना अनेक लोकांना रक्तदानाविषयी जागृत करून रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली. यावेळी अविनाश देशमुख, सागर कावरे पाटील, राजीव इटोले, दिनेश लोहोकार, नीलेश चतरकर, अंकुश भेंडेकर, कार्तिक पोदाडे, भूषण चतरकर, नीरज खडसे, धीरज देशमुख, सुजय ढोरे, तुषार गावंडे, वैभव इंगोले उपस्थित होते.