शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:33 IST

--बॉक्स-- नोंद केलेले १८ केंद्र ४९९२ परीक्षार्थी --बॉक्स-- परीक्षेसाठी हॉलतिकीट दिले गेले होते परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती. परीक्षा ...

--बॉक्स--

नोंद केलेले

१८ केंद्र

४९९२ परीक्षार्थी

--बॉक्स--

परीक्षेसाठी हॉलतिकीट दिले गेले होते

परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती. परीक्षा केंद्र जाहीर झाले होते. अशातच परीक्षेला केवळ तीन दिवस उरले असताना विविध कारणे पुढे करत दि.१४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

--बॉक्स--

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही?

१. राज्य शासनाकडून कोरोना काळातही यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या.

२. पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. कोरोना काळात ट्रॅक्टर रॅली होत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा व्हाव्या याकरिता शिक्षणमंत्रीच पुढाकार घेणार आहे.

३.येत्या आठ दिवसांत परीक्षा घेण्याच्या निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, आता जे तारीख द्याल, त्यावर तरी वेळेवर परीक्षा व्हावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

--बॉक्स--

परीक्षा रद्द होण्याची