शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:35 IST

४५.३ अंश सेल्सिअस: सकाळीच कामे आटोपण्यावर भर, दुपारी रस्ते निर्मनुष्य.

अकोला: शहरात उष्णतेची लाट आली असून, या मोसमात तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी ४५.३ अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद घेतली. परिणामी रविवारी दुपारी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते.सकाळी ९ पासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. रस्त्यावरून दुचाकीने किंवा पायी जाताना प्रत्येक जण तोंडाला व डोक्याला बांधल्याशिवाय जाताना दिसत नव्हता. सकाळी रस्त्यांवर जशी वर्दळ होती, तशी वर्दळ दुपारी नव्हती. रस्ते निर्मनुष्य झाले. बाजारपेठेत शुकशुकाट झाला. वातानुकूलित यंत्रणादेखील उष्णतेपुढे अपुर्‍या पडत असल्याची स्थिती होती. घरात पंखे उष्ण वारा देत असल्याने नागरिक हैराण झाले होते. विशेष म्हणजे, रुग्ण, लहान बाळ आणि वृद्ध यांना या उष्ण लहरींचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. मागील वर्षापेक्षा यावर्षी सतत तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे.गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस कमाल तापमान ४४.६ व ४४.२ अंश सेल्सिअस एवढे होते. एप्रिल महिन्यात १६ एप्रिल रोजी ४४.४ अंश सेल्सिअस तापमान होते. २0 एप्रिल रोजी पुन्हा कमाल तापमान ४५ अंशावर पोहोचले होते. १ मे रोजी ४४.७ अंशापर्यत तापमान पोहोचले होते.