शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मिळाली मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:20 IST

तालुका बाधित कुटुंब ...

तालुका बाधित कुटुंब बाधित व्यक्ती

अकोला ८६२० ३४४८०

बार्शिटाकळी १९७ ७८८

अकोट १९६ ७८४

तेल्हारा १९ ८१

बाळापूर ११८८ ५७५२

मूर्तिजापूर १६ ६४

.....................................................................................

एकूण १०२३६ ४१९४९

...................................................................

शेतजमीन खरडून गेलेल्या १६६४९ शेतकऱ्यांना मदत !

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ४४१ गावांमध्ये १६ हजार ६४९ शेतकऱ्यांची ९ हजार ३८ हेक्टर ७ आर शेतजमीन खरडून गेली. शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ कोटी ४ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून, संबंधित शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानभरपाईपोटी मदत मिळणार आहे.

...............................................

पीक नुकसानभरपाईची मदत केव्हा मिळणार?

अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात घरांचे नुकसान झालेल्या बाधित कुटुंबांसह जनावरांचा मृत्यू झालेल्या पशुपालकांना तसेच शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला आहे. परंतु, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ८३ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार २९५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे, १ हजार ४१ शेतकऱ्यांच्या ५७९ हेक्टरवरील बागायत पिकांचे आणि ९०९ शेतकऱ्यांच्या ५८२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे पिकाची नुकसानभरपाई केव्हा मिळणार, याची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.