शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत करा - मानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

अकोला : आस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अडचणी प्रलंबित आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्याचे ...

अकोला : आस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अडचणी प्रलंबित आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्याचे नियोजन कोलमडत आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला शेतात फेकून द्यावा लागत आहे. शासनाने आदेश काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी भारत कृषक समाजचे चेअरमन डॉ.प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली.

--------------------------------------------------------------

गावागावातील हातपंप नादुरुस्त

अकोला : जिल्ह्यातील गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप तयार करण्यात आले. मात्र या हातपंपांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

--------------------------------------------------------

‘वाजंत्रीना आर्थिक मदत द्या’!

अकोला : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्या लोकांचा व्यवसाय कडक निर्बंधांमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुुळे या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी होत आहे.

----------------------------------------------------------

औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज

अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली; परंतु अद्यापही तेथे पाहिजे त्या प्रमाणात उद्योग उभे राहू शकले नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

---------------------------------------------------------------

बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले!

अकोला : सध्या कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण तयार होत आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढत आहे. अशात सर्दी-खोकला झाला तरी हा कशापासून? या विचाराने नागरिक धास्तावलेले आहेत.

-----------------------------------------------------------------

रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ

अकोला : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपिक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.