शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत करा - मानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

अकोला : आस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अडचणी प्रलंबित आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्याचे ...

अकोला : आस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अडचणी प्रलंबित आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्याचे नियोजन कोलमडत आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला शेतात फेकून द्यावा लागत आहे. शासनाने आदेश काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी भारत कृषक समाजचे चेअरमन डॉ.प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली.

--------------------------------------------------------------

गावागावातील हातपंप नादुरुस्त

अकोला : जिल्ह्यातील गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप तयार करण्यात आले. मात्र या हातपंपांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

--------------------------------------------------------

‘वाजंत्रीना आर्थिक मदत द्या’!

अकोला : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्या लोकांचा व्यवसाय कडक निर्बंधांमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुुळे या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी होत आहे.

----------------------------------------------------------

औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज

अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली; परंतु अद्यापही तेथे पाहिजे त्या प्रमाणात उद्योग उभे राहू शकले नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

---------------------------------------------------------------

बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले!

अकोला : सध्या कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण तयार होत आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढत आहे. अशात सर्दी-खोकला झाला तरी हा कशापासून? या विचाराने नागरिक धास्तावलेले आहेत.

-----------------------------------------------------------------

रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ

अकोला : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपिक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.