शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना पारधीतांडावासीयांना नरकयातना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

या गावात गेल्या दोन वर्षांपासून वीज नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील टिटवा गावात जावे लागते. ...

या गावात गेल्या दोन वर्षांपासून वीज नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील टिटवा गावात जावे लागते. पिण्याचे पाणीसुद्धा दीड किलोमीटर अंतरावरील एका विहिरीतून आणावे लागते. सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणसुद्धा सोडले आहे. या लहानशा तांड्यावर स्वातंत्र्यानंतरही विविध समस्या आहेत. येथील हा बहुगुलीत समाज नरकयातना भोगत असून, शासनाच्या विविध योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही. लोकप्रतिनिधींचेसुद्धा लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तुमचं गाव रेकॉर्डवर नाही!

गावात वीज पुरवठा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी वारंवार चकरा मारल्या. परंतु, बार्शीटाकळी वीज कंपनीचे अधिकारी म्हणतात की, तुमचं गाव रेकॉर्डवर नाही. तांड्यावरील मोहन मधुकर पवार, एकनाथ जाधव, भारत राठोड, परशुराम चव्हाण हे ग्रामस्थ सांगतात की, गावात कधी ग्रामसेवक दिसला नाही. पिण्याचे पाणी दीड किमीवरील एका विहिरीतून आणावे लागते. सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.