शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

अतिवृष्टीचा फटका; ३३ हजार हेक्टरवरील पिके बाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

३४५ गावे बाधित बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील ३४५ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये अकोला तालुक्यातील १९९, बार्शीटाकळी २२, मूर्तिजापूर १७, ...

३४५ गावे बाधित

बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील ३४५ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये अकोला तालुक्यातील १९९, बार्शीटाकळी २२, मूर्तिजापूर १७, अकोट ५०, तेल्हारा २, बाळापूर ५५ गावे बाधित झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

अकोला, बाळापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान

मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अकोला तालुक्यात सर्वाधिक १९,०७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यापाठोपाठ बाळापूर १२,२४६ हेक्टर, बार्शीटाकळी १८५०, तेल्हारा ३००, मूर्तिजापूर १७६, अकोट १५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे.

गुरुवारच्या पावसानेही नुकसान

जिल्ह्यात गुरुवारच्या पावसानेही काही तालुक्यांत नुकसान झाले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल अद्याप बाकी असून या पावसामुळेही सोयाबीन, कापूस पिकांना फटका बसला आहे.

शेतकरी मेटाकुटीस

यंदा शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी केली होती. पिकेही डौलाने उभी होती; परंतु या पावसामुळे शेतातील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. नुकतेच पेरणी केलेले पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.