शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महान धरण १00 टक्केच्या उंबरठय़ावर!

By admin | Updated: October 3, 2016 02:37 IST

काटेपुर्णा (महान) धरणाची पाणी पातळी ९८.४0 टक्क्यावर पोहचल्याने पाणी सोडण्याचे संकेत दिले आहेत.

महान (जि. अकोला), दि. २- संपूर्ण अकोला शहरासह महानवासीयांचे लक्ष लागलेल्या महान धरणाची पाणी पातळी १00 टक्क्यापर्यंंत पोहोचत असल्याने, अकोला शहरासह नदीकाठावरील ८४ खेडीगावासाठी ही आनंदाची बाब आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे तसेच २ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजता झालेल्या मुसळधार पावसाने महान धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून, १00 टक्कय़ाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे.मागील महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याने ३0 ऑगस्टपासून महान धरणाच्या जलसाठय़ात वाढ होणे पूर्णपणे ठप्प झाले होते. यातून अकोला शहराला पाणीपुरवठा होत असल्याने दररोज १ से. मी. पाणी पातळी कमी होत होती. त्यावेळी धरणाची पाणी पातळी ८७ टक्कय़ाच्यावर थांबली होती. परंतु मागच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात दुपारी १२ वाजेपासून १0-१0 पॉइंटने झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजताची वाढ बघता असे वाटत होते, की धरणाची पाणी पातळी दुपारी ३ वाजेपर्यंंत १00 टक्के होऊन गेट उघडावे लागणार; परंतु दुपारी ३ वाजतापासून पाणी पा तळी स्थिर झाल्याने गेट उघडण्याची वेळ आली नाही. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महान धरणात ११४0.७0 फूट, ३४७.६९ मीटर, ८४.९६९ द.ल.घ.मी. व ९८.४0 टक्के जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव, काटाकोंडाळा, अमनवाडी, जऊळका परिसरात एकाच वेळी दमदार पाऊस झाल्यास महान धरणाची पा तळी १00 टक्कय़ांपर्यंंत पोहचून, गेट उघडून त्यामधील शिल्लक पाण्याचा विसर्ग होणार, हे विशेष. धरणातील वाढत्या जलसाठय़ाकडे शाखा अभियंता ए. ए. सय्यद, एस. व्ही. जानोरकार, मनोज पाठक, शंकर खरात, शेषराव लुले, रमेश हातोलकर, नाना शिराळे, अकबर शहा यांच्यासह अन्य कर्मचारी लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत.