शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्यावाढीचा आलेख काहीसा घसरला, मृत्यूचा आकडा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

मार्च महिन्यात तीनशे ते चारशेवर राहणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एप्रिलच्या सुरुवातीपासून घसरला आहे. दररोज आरटीपीसीआर आणि रॅपिड मिळून २५०० ...

मार्च महिन्यात तीनशे ते चारशेवर राहणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एप्रिलच्या सुरुवातीपासून घसरला आहे. दररोज आरटीपीसीआर आणि रॅपिड मिळून २५०० च्या वर चाचण्या होत आहेत. मात्र रुग्णांचा आकडा प्रतिदिन ३२० च्या आत दिसत आहे. असे असले तरी मृत्यूचा आकडा मात्र वाढत असल्याने चिंता वाढत आहे. तीन दिवसात तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोविड बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

गत तीन दिवसातील आलेख

दिवस -प्राप्त अहवाल - रुग्ण - डिस्चार्ज - मृत्यू

१ एप्रिल - २९४४ - २५८ - ६९८ - ०५

२ एप्रिल - ३९३३ - ३१७ - ६२८ - ०४

३ एप्रिल - २६२४ - २९० - ५९३ - ०६

तीन दिवसांत १५ जणांचा मृत्यू जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाल्यापासून नव्या वर्षातील मार्च महिना आतापर्यंतचा सर्वाधिक घातक ठरला आहे. मार्च महिन्यात तब्बल ८६ रुग्णांना जीव गमवावा लागला. मृत्यूचे हे सत्र एप्रिल महिन्यातही सुरूच असून महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृतकांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे.

- एकूण - ९५०१ - ८६५ - १९१९ - १५