शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:48 IST

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे.

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.राज्यात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाची अनिश्चितता असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामातील पिके हव्या त्या प्रमाणात घेता आली नाहीत. मागील वर्षी तर जवळपास क्षेत्र कोरडे होते; पण यावर्षीची परिस्थिती उत्तम असून, बुलडाणा जिल्हा वगळता बºयाच ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकºयांच्या आशा रब्बी हंगामासाठी पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर महाबीजने राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.यावर्षी महाबीजने रब्बी ज्वारीचे २४ हजार क्ंिवटलचे नियोजन केले. मागच्या वर्षी हे ३० हजार क्ंिवटल होते. करडईचे नियोजन मागच्या वर्षी ९०० क्ंिवटल होते. ते यावर्षी ४५० क्ंिवटलच करण्यात आले. हरभºयाचा २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. गहू बियाण्याचेही एक लाख क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जाणार आहे. यावर्षी मूग, उडीड आणि सोयाबीनच्या क्षेत्रावर रब्बी हरभºयाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीनचे क्षेत्र आहे. यावर्षी वेळेवर पेरणी व पिके चांगली असल्याने सोयाबीनचा हंगाम लवकर संपेल. त्यामुळे या क्षेत्रावर रब्बीचे नियोजन करण्यात शेतकºयांना वाव आहे. सोयाबीनच्या क्षेत्रावर शक्यतोवर शेतकरी हरभरा पेरणी करीत असतो. परिणामी, यावर्षी हरभºयाचे क्षेत्र दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामासाठी लागणारी ज्वारी, करडई, हरभरा बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता बघता यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी राष्टÑीय कृषी विकास योजना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत नियोजन करण्यात आले असून, शेतकºयांना कोणत्या बियाण्यांना अनुदान द्यायचे, याचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात येत असल्याने दोन दिवसांनंतर हे स्पष्ट होईल.- रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन),महाबीज, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती