शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:48 IST

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे.

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.राज्यात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाची अनिश्चितता असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामातील पिके हव्या त्या प्रमाणात घेता आली नाहीत. मागील वर्षी तर जवळपास क्षेत्र कोरडे होते; पण यावर्षीची परिस्थिती उत्तम असून, बुलडाणा जिल्हा वगळता बºयाच ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकºयांच्या आशा रब्बी हंगामासाठी पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर महाबीजने राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.यावर्षी महाबीजने रब्बी ज्वारीचे २४ हजार क्ंिवटलचे नियोजन केले. मागच्या वर्षी हे ३० हजार क्ंिवटल होते. करडईचे नियोजन मागच्या वर्षी ९०० क्ंिवटल होते. ते यावर्षी ४५० क्ंिवटलच करण्यात आले. हरभºयाचा २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. गहू बियाण्याचेही एक लाख क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जाणार आहे. यावर्षी मूग, उडीड आणि सोयाबीनच्या क्षेत्रावर रब्बी हरभºयाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीनचे क्षेत्र आहे. यावर्षी वेळेवर पेरणी व पिके चांगली असल्याने सोयाबीनचा हंगाम लवकर संपेल. त्यामुळे या क्षेत्रावर रब्बीचे नियोजन करण्यात शेतकºयांना वाव आहे. सोयाबीनच्या क्षेत्रावर शक्यतोवर शेतकरी हरभरा पेरणी करीत असतो. परिणामी, यावर्षी हरभºयाचे क्षेत्र दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामासाठी लागणारी ज्वारी, करडई, हरभरा बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता बघता यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी राष्टÑीय कृषी विकास योजना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत नियोजन करण्यात आले असून, शेतकºयांना कोणत्या बियाण्यांना अनुदान द्यायचे, याचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात येत असल्याने दोन दिवसांनंतर हे स्पष्ट होईल.- रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन),महाबीज, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती