शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तिवसा परिसरात हरभऱ्याचे पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिके हातची ...

सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिके हातची निघून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात प्रथम मूग, उडीद पिकावर अज्ञात विषाणूने आक्रमण केल्याने काहीच हाती आले नाही. त्यानंतर परतीच्या पावसाने सोयाबीनची नासाडी केली. शेतकऱ्यांचे भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादन घटले. यामध्ये शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर मोठ्या हिमतीने पैशांची उसनवारी करून रब्बी हंगामात पेरणी केली. सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हरभरा व गहू पिकांची पेरणीही वाढली. मात्र गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे.

(फोटो)

हरभऱ्याची फूलगळती सुरू!

ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळती वाढली आहे. फूलगळती रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.