शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पणज परिसरात हरभऱ्याचे पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST

अकोट तालुक्यातील पणजसह बोचरा, गौरखेड, वाघोडा, शहापूर परिसरात ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील ...

अकोट तालुक्यातील पणजसह बोचरा, गौरखेड, वाघोडा, शहापूर परिसरात ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, कांदा, गहू, केळीचे पीक धोक्यात सापडले आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

सध्या हरभरा व तुरीच्या पिकाला फुलोरा असून, ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्याला गळती लागली आहे. दरम्यान, अळींच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे पीक संकटात असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

------------

ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तूर, भाजीपाला पीक संकटात सापडले असून, शेतकरी चिंतित आहेत. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.

-अनिल रोकडे, शेतकरी, पणज.