शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ग्रा.पं. निवडणुकांच्या लढती आज होणार निश्‍चित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:45 IST

अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या लढती बुधवारी दुपारनंतरच निश्‍चित होणार आहेत.

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या लढती बुधवारी दुपारनंतरच निश्‍चित होणार आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांच्या निवडणूक रिंगणात कोण-कोण उतरणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमधील उमेदवारांच्या लढतीचे चित्र २७ सप्टेंबर रोजीच दुपारनंतर निश्‍चित होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप बुधवारी ३ वाजतानंतर संबंधित तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे.