शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे

By admin | Updated: January 14, 2015 01:13 IST

राधाकृष्ण महाराज यांची विनवणी

अकोला : गोवंशाचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. गाय ही केवळ एका धर्माशी जोडणे चुकीचे असून, गायीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. गोवंश रक्षणासाठी केवळ कागदावर कायदे करून उपयोगाचे नाही, तर शासनाने विशेष अनुदान दिले पाहिजे, अशी आर्त विनवणी राजस्थानच्या पथमेडा गोधाम येथून आलेले राधाकृष्ण महाराज यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात विचारपुष्प गुंफण्यासाठी आलेले राधाकृष्ण महाराज यांनी गोरक्षणाच्या दृष्टीने आपली मते पत्रकरांजवळ व्यक्त केली. आम्ही काही लोक मिळून एक छोटेसे गोधाम चालवतो. इथे हजारो गायींसह गोवंशांचे संवर्धन, रक्षण आणि पालन केले जाते. हेच काम शासनदेखील करू शकते; परंतु त्यासाठी गोहत्या प्रतिबंधक कायदा केला म्हणजे झाले, अशाने होणार नाही. शासनाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गोवंशासाठी विशेष अनुदान शासनाने द्यावे सोबतच गोहत्या करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची तजवीज करावी. पोलिसांना विशेष निर्देश द्यावेत. स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करावे, असे मत राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.