शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

शासनाने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: October 25, 2016 02:10 IST

प्रकाश आंबेडकर यांनी केला त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार.

वाशिम, दि. २४- मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केल्यानंतर शासनाने त्याचवेळी चर्चा घडवून आणली असती तर यावर उपाय निघाला असता. मागण्यांसाठी मोर्चे काढण्यावर बंधन घालता येत नाही. शासनाने आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, याचा पुनरुच्चार भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढल्यानंतर राज्यातील अँट्रासिटी कायदा रद्द करण्याची मागणी पुढे रेटली. त्यामुळे दलितांनीसुद्धा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. परिणामी पूर्वी समाजा-समाजामध्ये जो बंधुभाव होता; त्याला आता तडा तर जाणार नाही ना? अशी चिंता वाटत आहे. समान नागरी कायदा हा हिंदूंसाठी असून मुस्लिमांना याची गरज नाही. अनेक समाज व जाती हिंदू धर्मात मोडत असल्यामुळे हिंदूंना सुद्धा समान नागरी कायदा लागू होईल का? असा प्रश्न आपणास पडला असल्याचेही आबेडकर म्हणाले. प्रत्येक धर्माला त्याचा प्रसार व प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.