शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ओबीसी आरक्षणासाठी सकल गोंधळी समाजाने दिले धरणे

By atul.jaiswal | Updated: September 26, 2023 18:49 IST

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ओबीसी प्रवर्गाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे.

अकोला : ‘ओबीसीं’चे आरक्षण अबाधित ठेवण्यासह जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढविण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी सकल गोंधळी समाजाच्यावतीने मंगळवारी (२५ सप्टेंबर)येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ओबीसी प्रवर्गाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गातील जातींची संख्या २०५ वरून ३७० पर्यंत वाढली आहे. अनेक जातींना खुल्या प्रवर्गातून काढून ओबीसीत टाकण्याचा सपाटा चालूच आहे. 

आजही ओबीसी आरक्षणाची १०० टक्के अंमलबजावणी झाली नाही. महराष्ट्रातील गोंधळी समाज अनेक वर्षांपासून एसटी आरक्षणाची मागणी करतो आहे, परंतु आजपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही. ओबीसींसोबत सर्व जाती व जमातींची स्वतंत्र जनगणना तातडीने करण्यात यावी तसेच खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, तसेच ओबीसींसाठी असलेल्या न्यायमूर्ती रोहिणी आयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, गोंधळी समाजाचे रमेश पाचपोर, गणेश इंगळे यांच्यासह गजानन वाघमारे, सुभाष सातव, अनिल शिंदे, अनिल वायकर, ॲड. विलास वखरे, निवृत्ती रुद्रकार, गजानन चोडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :AkolaअकोलाOBC Reservationओबीसी आरक्षण