शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास!

By admin | Updated: July 11, 2017 01:45 IST

दिग्रस परिसरात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

राहुल सोनोने । लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास देऊन सुकलेली पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिग्रस बु.परिसरात आहे. दुबार पेरणी करूनही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आहे. पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने उगवलेले अंकुर कोमेजत आहे; तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पिके वर आलेली आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आगळी वेगळी युक्ती काढली आहे. रोपांजवळ प्लास्टिकचे ग्लास ठेवून त्याला छिद्र करण्यात आले आहे. या ग्लासच्या माध्यमातून रोपांना पाणी देऊन पिके वाचवण्याची केविलवाणी धडपड शेतकरी करीत असल्याचे चित्र दिग्रस बु. परिसरात आहे. आधीच महागडे बियाणे घेऊन पेरणी केलेली आहे. ग्लासने पाणी देण्यासाठी दोन ते तीन हजार ग्लास लागतात; तसेच त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मजूर लावावे लागतात. ही न परवडणारी बाब असली, तरी पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी करीत आहेत. दिग्रस बु., दिग्रस खुर्द परिसरात पावसासाठी चिमुकले धोंडी मागत आहेत. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर तिबार पेरणीचे संकट उभे आहे.आधीच कर्जाचा डोंगर असताना पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.