शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सर्व घटकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये लागू केला. अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के अशी एकुण ७.१६ लक्ष लाभार्थी ...

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये लागू केला. अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के अशी एकुण ७.१६ लक्ष लाभार्थी संख्या नियमित करण्यात आली. सदर नियमाची अंमलबजावणी राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून करण्यात आली. १७ डिसेंबर २०११ चा शासन निर्णय ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हानिहाय लाभार्थी देण्यात आला. त्यानुसार वेळोवेळी सुधारित जिल्हानिहाय इष्टांक देण्यात आला आहे. या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने २२ फ्रेब्रुवारी २०१९ शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत घेण्यात आला. परंतु सदर सुधारित काम मर्यादेनंतर देखील १६ नोव्हेंबर २०१८ नुसार दिलेल्या सुधारित स्थानकाची पूर्ती होत नसल्याने ३० जून २०१९ पर्यंतच्या शिधापत्रिकांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती व तसा निर्णय शासनाने घेतला. परंतु यात ज्या शिधापत्रिका नव्याने बनतील. त्यांचाही या योजनेत समावेश करुन लाभ द्यावा. असेही निवेदनात नमूद आहे. तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड, शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वात शहर सरचिटणीस रवी गाडोदिया, उपाध्यक्ष विजय देशमुख, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष अतुल विखे, न.प सदस्य सुनील राठोड, पं. स. सदस्य संदीप पालिवाल यांनी निवेदन दिले.