शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

सर्व घटकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये लागू केला. अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के अशी एकुण ७.१६ लक्ष लाभार्थी ...

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये लागू केला. अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के अशी एकुण ७.१६ लक्ष लाभार्थी संख्या नियमित करण्यात आली. सदर नियमाची अंमलबजावणी राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून करण्यात आली. १७ डिसेंबर २०११ चा शासन निर्णय ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हानिहाय लाभार्थी देण्यात आला. त्यानुसार वेळोवेळी सुधारित जिल्हानिहाय इष्टांक देण्यात आला आहे. या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने २२ फ्रेब्रुवारी २०१९ शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत घेण्यात आला. परंतु सदर सुधारित काम मर्यादेनंतर देखील १६ नोव्हेंबर २०१८ नुसार दिलेल्या सुधारित स्थानकाची पूर्ती होत नसल्याने ३० जून २०१९ पर्यंतच्या शिधापत्रिकांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती व तसा निर्णय शासनाने घेतला. परंतु यात ज्या शिधापत्रिका नव्याने बनतील. त्यांचाही या योजनेत समावेश करुन लाभ द्यावा. असेही निवेदनात नमूद आहे. तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड, शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वात शहर सरचिटणीस रवी गाडोदिया, उपाध्यक्ष विजय देशमुख, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष अतुल विखे, न.प सदस्य सुनील राठोड, पं. स. सदस्य संदीप पालिवाल यांनी निवेदन दिले.