शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

वान धरणातून अकाेलेकरांना हक्काचे पाणी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये ...

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश हाेत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे तेल्हारा तालुक्यात काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वान धरणातील पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अशा वातावरणात आता शिवसेनेने तत्कालीन भाजप,सेना युतीच्या कालावधीत ‘अमृत’अभियान अंतर्गत अकाेलेकरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २४ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रलंबित तिढा निकाली काढण्याची मागणी केली आहे. सेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम)तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी वान धरणातून आरक्षित केलेल्या २४ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मिश्रा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह भाजप व सेनेच्या लाेकप्रतिनिधींना पत्राद्वारे साकडे घातले आहे. राजेश मिश्रा यांच्या पत्रामुळे विविध राजकीय पक्षातील अनेकांची काेंडी हाेणार असून शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात काेण पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणी आरक्षणाचा मुद्दा तापणार

नाेव्हेंबर २०२१ मध्ये नगरपरिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यापूर्वी अकाेला,बुलडाणा व वाशिम मधील स्थानिक स्वराज्य संस्थेची(विधान परिषद) निवडणूक हाेईल. या दाेन्ही निवडणुकीत व त्यानंतर २०२२ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे संकेत आहेत.