शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अंदुरा येथील विद्या मंदिरात नियमबाह्य संचालक मंडळाची निवड करण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी ...

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली आहे. याबाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन विद्या मंदिर शाळेत कार्यरत असणारी समिती ही नियमानुसार असून या समितीला पाच वर्षे हटविण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही व ग्रामपंचायतने घेतलेले ठराव नियमबाह्य आहेत.

सरपंच, सदस्यांविरूद्ध कारवाई करण्याचे सीईओंचे संकेत!

ठराव घेणारे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे ३९(१) चा भंग केला असून, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र गटशिक्षणाधिकारी बाळापूर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच अंदुरा ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९( १) चा भंग केला काय? याची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सुचविले आहे.

ग्रामपंचायतच्या सदस्यांची संस्थाचालकपदी निवड बेकायदेशीर

विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी शाळेच्या बेरार ॲक्ट १९३९ कलम ४ नुसार ११ सदस्यांची कार्यकारिणी गठित करणेबाबत ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे ठराव घेऊन संजय वानखडे, अक्षय वानखडे, वंदना गवारगुरु, अर्चना भगत, सीताबाई उगले या ग्रामपंचायत सदस्यांची सभासद म्हणून बेकायदेशीरपणे निवड केली. तसेच गावातील शाम वराळे व महादेव ढंगारे यांची निवड देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी केला असून महादेव तुळशीराम ढंगारे यांनी विद्या मंदिर शाळेची जमीन विक्री करुन गैरव्यवहार केला असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९ ( १) ग्रामपंचायतने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला काय याबाबत १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पुढील सुनावणीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत