शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

३३ गावांसाठी चार पोलिस

By admin | Updated: September 1, 2014 20:07 IST

३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे.

सायखेड - बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा परिसरातील ३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. ३३ गावांसाठी केवळ चार पोलिस कार्यरत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांना कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाश्रीटाकळी अंतर्गत धाबा पोलिस चौकी आहे. या परिसरातील गावांचा कारभार या चौकीच्या भरवशावरच आहे. या ठिकाणी १५ कर्मचार्‍यांची गरज असताना अपुर्‍या संख्याबळामुळे केवळ चार जणांना येथे काम पहावे लागत आहे. या परिसरात चोर्‍या, मारामार्‍या आणि किरकोळ वादाचे अनेक प्रकरणे घडली आहेत. अनेक गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत. तपास रखडले आहेत. अशातच पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली कर्मचार्‍यांनी आपल्याकडील तपासातील प्रकरणे गुंडाळून ठेवली आहेत. तपास करायचा की गणपती बंदोबस्त करायचा ? हा प्रश्न या चार कर्मचार्‍यांसमोर उभा ठाकला आहे. चार कर्मचारी आपापल्या कामावर गेल्यानंतर चौकीला कुलूप असते. तक्रार देण्यासाठी कोणी आल्यानंतर त्याला येथे दिवसभर ताटकळत बसावे लागते. रात्रीच्या गस्तीवर येथे एकच कर्मचारी असतो. फार विचित्र स्थिती निर्माण झाली असताना पोलिस अधीक्षक या ठिकाणी कर्मचारी का वाढवित नाहीत? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.