शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आगीवर नियंत्रण मिळवून परत येत असताना वनरक्षकाचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

पांढुर्णा बीटमध्ये दररोज आगीच्या घटना वाढत आहेत. शनिवारी रात्री आगीवर नियंत्रण मिळवून सर्व वनरक्षक दुचाकीने परत येत होते. दरम्यान, ...

पांढुर्णा बीटमध्ये दररोज आगीच्या घटना वाढत आहेत. शनिवारी रात्री आगीवर नियंत्रण मिळवून सर्व वनरक्षक दुचाकीने परत येत होते. दरम्यान, शिवाजी आल्हाट हे सर्वात शेवटी निघाले होते. ते दुचाकीने येत असताना झिरो पॉइंटनजीक त्यांच्या दुचाकीसमोर काळविटांचा कळप आल्याने अपघात झाला. या अपघातात शिवाजी आल्हाट गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तब्बल दोन ते तीन तास जागीच पडून होते. शेतामध्ये राहणाऱ्या मजुरांना आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांना शिवाजी आल्हाट बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी लगेच शेतातील नागरिकांना जमा करून वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमी शिवाजी आल्हाट यांना उपारार्थ भरती केले. त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.