शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

काेराेना नियमांसह आचारसंहितेचे पालन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

हिवरखेड : जानेवारीत हाेत असलेली ग्रामापंचायत निवडणूक शांततेत पार पाडा, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता समिती सदस्यांनी पाेलिसांच्या ...

हिवरखेड : जानेवारीत हाेत असलेली ग्रामापंचायत निवडणूक शांततेत पार पाडा, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता समिती सदस्यांनी पाेलिसांच्या संपर्कात राहून सहकार्य करावे. काेराेनाचे नियम पाळून सर्वांनी मास्कचा वापर करावा, निवडणूक आयाेगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आचारसंहितेचा भंग हाेणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पाेलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व गाेपाल दातीर यांनी केले.

हिवरखेड येथील पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शांतता समिती पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याेवळी पाेलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व गोपाल दातीर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शांतता समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी शोयबअली मीरसाहेब, डाॅ. राम तिडके, जमीरभाई पठाण, रमेश दुतोंडे, पोलीसपाटील प्रकाश गांवडे, मधुकर पोके, महेंद्र भोपळे, प्रवीण येऊल, डाॅ. शकील अली मीरसाहेब, संजय देशमुख, बजरंग तिडके, पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब भोपळे, सादीकभाई, दशरथ गावंडे, राजू खान, पत्रकार बाळासाहेब नेरकर, केशव कोरडे, गोवर्धन गावंडे, संदीप इंगळे, अर्जुन खिराेडकर, गजानन राठोड, शांताराम कवळकार, सुरेश ओंकारे, मोईजभाई जमादार, दीपक रायबोले, बापूराव वाकोडे, गवई मेजर, शिवा गांवडे, कवळे मेजर, महादेव नेव्हारे, विनाेद गोलाईत, तायडे मेजर यांच्यासह पाेलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित हाेते.