शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:48 IST

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे.

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे. यानुषंगाने राज्यात महाअभियान राबविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील पाच शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी गावोगावी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.राज्यात आजमितीस सात हजार हेक्टरवर तुती लागवड, रेशीम उत्पादन घेण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत हे क्षेत्र दोन हजार हेक्टर आहे. रेशीम शेतीला चालना देण्यासाठी आता राज्यातच कशिदा काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी तुती लागवड करण्यासाठीची नोंदणी सुरू केली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून जवळपास २० हजारांच्यावर अनुदान शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने त्याच्या ५० टक्के म्हणजे एक लाख रक्कम अनुदान दिली जाते. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, यासाठी या भागातील शेतकºयांचे अभ्यास दौरे काढली जात आहेत.पश्चिम विदर्भात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, दोन हजार एकर क्षेत्र दुप्पट करण्यावर भर आहे. अकोला जिल्ह्याला यावर्षी ३०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- उत्पादन देणारी रेशीम शेतीनिसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. यापासून निर्माण होणारा रेशीम धागा अतिशय लोकप्रिय असून, त्याला मिळणारी किंमतही भरपूर असल्याने शेतकºयांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे.

- रेशीम कोष उत्पादन वाढविण्यासाठी महाअभियान राबविण्यात येत असून, पश्चिम विदर्भात शेतकºयांचा चांगला प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून रेशीम शेती के ली जात आहे.व्ही. बी. ठाकरे,प्रभारी रेशीम अधिकारी,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती