शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

चेलका येथील जलस्वराज व्हेंटीलेटरवर

By admin | Updated: May 14, 2014 19:37 IST

बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका येथील गावकर्‍यांची पाण्यासाठी भटकंती

सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका येथील जलस्वराज योजना सध्या व्हेंटीलेटरवर असून, इलेक्ट्रिक मोटारपंप नादुरुस्त आहे. विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित असून, ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना शेतातील विहिरींकडे धाव घ्यावी लागत आहे. या गावातील जलस्वराजची विहीर केवळ देखावा असल्याचे दिसते. विहिरीवरील मोटारपंप जळाल्याने सदर साहित्य भग्नावस्थेत पडलेले दिसून येते. विहिरीतील पाण्याचा अनेक दिवसांपासून उपसा न झाल्यामुळे त्यात शेवाळ साचलेले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी भरण्यासाठी पहाटे ४ वाजतापासूनच महिलांना १ किमी अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीवर जावे लागते. ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.