शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या पहिल्या टप्प्यातून नवीन प्रभाग बेदखल!

By admin | Updated: April 3, 2017 02:50 IST

नवीन प्रभागात पाणीपुरवठा कधी?

अकोला, दि. २- महापालिकेसाठी मंजूर झालेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचा समावेश आहे. शासनाकडून ११0 कोटी ८४ लाख रुपये मंजूर झाले असून, मनपा प्रशासनाच्या ८७ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरीदेखील मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात होणार्‍या कामामध्ये नवीन प्रभागांचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. महापालिकेसाठी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २५४ कोटींचा ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार केला. शासनाने पहिल्या टप्प्यात ११0 कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. महान धरण ते अकोला शहरापर्यंंंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात नवीन जलवाहिनी टाक णे, शहराच्या विविध भागात आठ जलकुंभांची उभारणी करणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी जारी केलेल्या ८७ कोटी ३५ लाखांच्या कामाच्या निविदेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणार असली, तरी यामध्ये नवीन प्रभागातील कामांचा समावेश नसल्याची माहिती आहे. हद्दवाढीनंतरही प्रभाग दुर्लक्षित का?महापालिकेच्या हद्दवाढीची घोषणा ३0 ऑगस्ट २0१६ रोजी झाली. हद्दवाढीनुसार सामील झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, खरप, मोठी उमरी, गुडधी, डाबकी, गजानन नगर, शिलोडा, न्यू तापडिया नगर, सोमठाणा, अकोली खु. आदी भागात पाणीपुरवठय़ाची ठोस यंत्रणा कार्यान्वित नसल्याची परिस्थिती होती. मजीप्राने तयार केलेल्या ह्यडीपीआरह्णमध्ये नवीन प्रभागांचा समावेश करण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची गरज होती. हद्दवाढीनंतरही नवीन प्रभाग दुर्लक्षित राहिल्यामुळे मजीप्रा व महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात. पाण्याचा धर्म झाला भ्रष्ट!कधीकाळी नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्यास त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून दिल्या जात होते. त्यासाठी समाजसेवी व्यक्ती तसेच सामाजिक संस्था पुढाक ार घेत. आता मात्र नागरिकांना पाणी हवे असल्यास चक्क पैशांच्या मोबदल्यात त्याची विक्री केली जाते. नवीन प्रभागांमध्येदेखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्याची खरेदी करून तहान भागविण्याची वेळ आली आहे.