शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

इको फ्रेंडली गणेशोत्सवातून दिला शेतक-यांना धीर

By admin | Updated: September 21, 2015 01:32 IST

विटंबनेच्या घटनेतून ‘घरचा इको फ्रेंडली गणेशोत्सवास’ प्रारंभ.

अकोला : गणेश घाटावर झालेल्या श्रींच्या विटंबनेनंतर शरद कोकाटे यांनी 'घरचा इको फ्रेंडली गणेशोत्सव' या संकल्पनेला प्रारंभ केला. या निमित्याने ते दरवर्षी सामाजिक घडामोडीवर नवीन संदेश देतात. यंदा राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी शेतकर्‍यांना धीर देणारा संदेश दिला आहे.गत पाच वर्षांपूर्वी शरद कोकाटे हे त्यांच्या चिमुकल्या मुलीला घेऊन गणेश घाटावर गेले असता, विसर्जनादरम्यान श्रींच्या मूर्तीची विटंबना झाली. या घटनेमुळे त्यांच्या मुलीला दु:ख झाल्याचे पाहून त्यांनी घरीच श्रींच्या विसर्जनाचा निर्धार केला. त्यांच्या या निर्धारातूनच ह्यघरचा इको फ्रेंडली गणेशोत्सवह्ण ही संकल्पना उदयास आली. गोरक्षण रोडस्थित सहकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची सुरुवात केली. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक संदेश देणार्‍या प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिकदेखील मिळाले आहेत. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असून, शेतकरी वर्ग हतबल झाल्याने आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, श्रींच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या अनुषंगाने शरद कोकाटे यांनी बाप्पांना बळीराजाच्या रूपात दाखवून 'बळीराजा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असा संदेश देणारी प्रतिकृती केली आहे. घरोघरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून त्यांनी शाळा, महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.