शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

अन्नदात्यांसाठी एक दिवस उपवासाचा

By admin | Updated: March 21, 2017 14:13 IST

वाशिम: येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थेच्यावतीने १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा उपक्रम राबविण्यात आला.

राजरत्न संस्थेचा उपक्र म: शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न वाशिम: येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थेच्यावतीने १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा उपक्रम राबविण्यात आला. राजरत्न संस्था मागील दोन वर्षांपासून एक मूठ धान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचे मत परिवर्तन करून त्यांना मानसिक आधार देऊन आत्महत्या करू नका, असा संदेश अशा उपक्रमांतून ही संस्था देत आहे. याच उपक्रमांतर्गत जगाच्या पोशिंद्यासाठी एक दिवस उपवासाचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी गव्हाण या खेड्यातील शेतकरी साहेबराव कर्पे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्या केली होती. त्या दिवशी सकाळी साहेबराव कर्पे हे पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबा भावेंच्या पवनार आश्रमात गेले. रात्री जेवणात विष कालवले आणि मृत्यूला कवटाळले. ही महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली शेतकरी आत्महत्या. त्यानंतर साहेबराव यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या जीवनातील मरण यातना संपाव्यात यासाठी राजरत्न संस्थेच्या वतीने त्यांचे उद् बोधन करण्यासाठी एक अन्नदात्यासाठी एक दिवस उपवासाचा हा उप्रकम राबविण्यात आला आहे. सर्वच स्तरातील कामगार, अधिकाऱ्यांपेक्षा बळीराजाच्ला अग्रस्थानी ठेवत त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा, नैसर्गिक संकटांशी दोन हात करता यावे, या उद्देशासह शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राजरत्न संस्था करीत आहे.