शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

बैलजाेड्या चाेरी गेलेल्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. ...

अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पाेलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा पाढा वाचत मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा अधिक बैलजाेड्या व गायी चाेरीला गेल्या आहेत. या चाेरीच्या तक्रारी पाेलीस ठाण्यात करण्यात आलेल्या आहेत. मात्र अकाेला पाेलिसांनी अद्याप एकाही बैलजाेडी चाेरीचा तपास न केल्याने पाेलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बैलजाेड्या चाेरट्यांचा जिल्हाभर धुडगूस सुरू असताना पाेलीस मात्र एकाही चाेरट्याला अटक करीत नसल्याने जिल्ह्यातील सांगळूद, पळसाे बढे, दहीगाव, बाेरगाव मंजू, धाेतर्डी, उरळ, गाेत्रा, गुडधी यांसह अनेक गावांतील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित हाेते. यासाेबतच सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही निवेदन देण्यासाठी आले हाेते. त्यांनी बैलजाेड्या तसेच गायींचा शाेध घेऊन या चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे.

पाेलीस अधीक्षकांनी घालावे लक्ष

तत्कालीन पाेलीस अधीक्षक अमाेघ गावकर यांच्या कार्यकाळात बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण कमी हाेते. मात्र आता बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण वाढले असून, पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या याकडे लक्ष नसल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात चाेरट्यांना चांगले दिवस आले असून, गरीब शेतकऱ्यांच्या बैलांची व गायींची खुलेआम कत्तल हाेत असतांना पाेलीस प्रशासन मात्र सुस्त असल्याची चर्चा आहे.