शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शेतकरी संघर्ष समितीचा बाश्रीटाकळी तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: November 7, 2014 23:11 IST

विविध मागण्यांचे निवेदन सादर, १५00 शेतक-यांचा सहभाग.

बाश्रीटाकळी (अकोला): आपल्या विविध मागण्यांसाठी बाश्रीटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. समितीचे प्रमुख सुनील धाबेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील सुमारे १५00 शेतकरी उपस्थित होते.यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न धुळीस मिळाले आहे. हजारो रुपये खचरून पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतरही निसर्गाने दगा दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी, तूर, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ७१ पैसे आणेवारी चुकीची असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. ही आणेवारी रद्द करण्यासह वीज बिल माफ करणे, पीक कर्ज माफ करणे, कृषी फिडरवर दिवसा भारनियमन न करणे, शेतकर्‍यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत जारी करणे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, कपाशीची शासकीय खरेदी लवकर सुरू करणे, चारा डेपो सुरू करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करणे आदी न्याय मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस.एस. सानप यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.