शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीसाठी शेतक-यांची धावपळ

By admin | Updated: June 12, 2015 02:03 IST

बीटी,सोयाबीनची मागणी वाढली.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीला सुरूवात केली असतानाच, अनेक ठिकाणी बीटी कापसाच्या बियांण्याचा काळाबाजार होत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ८३0 रू पयाचे पाकीट अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहे. सतत दोन वर्षापासून अतवृष्टी आणि अवर्षण स्थितीमुळे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांकडे पेरणीसाठी पैसा नसून, कर्जाचे पुर्नगठणही झाले नसल्याने शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी सैरभैर झाला आहे. काहींनी सोनं गहाण ठेऊन बी-बीयाणे खरेदीसाठीची तयारी केली आहे. शासनाने बीटी कापसाच्या बियाणे पाकीटची किंमत १00 रूपयाने कमी केली आहे. त्यामुळे ९३0 रू पयाचे पाकीट ८३0 रूपयाला विकणे क्रमप्राप्त आहे; पण शेतकर्‍यांची सर्रास लूट होत असून, हे पाकीट १२00 ते १५00 रू पयाने विकले जात आहे. यामध्ये एका नामांकीत कंपनीच्या बीटी कापसाचा समावेश आहे. गतवर्षी कापसाला मागे टाकत सोयाबीनने आघाडी घेतली होती. विदर्भात जवळपास २0 लाख हेक्टरवर सोयाबीन तर कापूस १५ लाख हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरा केला होता. यावर्षी बीटी कापसाची मागणी वाढली आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा मोजक्या शेतकर्‍यांनी बी.टी. कापसाचे बियाणे खरेदी केले. मूग,उडीद, तुर, ज्वारी बियाण्यांची अद्याप हवी तेवढी मागणी नाही. आणखी पाऊस आल्यानंतरच शेतकरी इतर बियाणे खरेदी करतील असा प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे. यावर्षी आतापासूनच शेतकर्‍यांनी सोयाबीन खरेदीवर भर दिला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचीच आघाडी असून, पाऊस आल्यानंतरच शेतकरी कापूस व इतर बियाणे खरेदी करतील. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.