शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पातूर तालुक्यातील शेतकरी पिकविणार गॅस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा ...

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पातूर तालुक्यातील नायगाव येथे कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष दामोदर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सावित्री राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्‍मी डाखोरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, पातूर विकास मंचचे शिवकुमार सिंह बायस ठाकूर, तसेच शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर अर्चना राठोड, शिलाबाई राठोड उपस्थित होत्या. तालुक्यातील नायगाव येथे माळरानावर प्रकल्‍प उभारला जात आहे. या प्रकल्‍पात शेतीतील टाकाऊ कचरा, नेपियर गवत व घरगुती कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधन निर्मितीमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. या ठिकाणी स्वयंपाक, तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती आणण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याचेही कंपनी डायरेक्टर छगन राठोड यांनी सांगितले.

फोटो :

शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न

सुपीक जमीन असेल तर सेंद्रिय किंवा बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न उदाहरणार्थ हत्ती गवत दोन लाखांपासून चार लाखांपर्यंत प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष. नापीक किंवा पडीक जमीन असेल तर बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष एक लाख रुपये. शेतजमीन नसेलच तर कंपनीच्या पशुपालन, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन व्यवसायात सहभागी होता येईल.

शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीची उद्दिष्टे

हवेत कार्बन सोडणाऱ्या इंधनाला पर्याय असणाऱ्या जैविक इंधनाची निर्मिती

२०२५ पर्यंत चारचाकी, दुचाकी वाहने सीएनजीवर चालविणे. दर दिवसाला शंभर टन नैसर्गिक वायू आणि १५०, तर नैसर्गिक खताची निर्मिती. सेंद्रिय उत्पादनांची साखळी तयार करणे व युवकांना रोजगार देणे, आदी उद्दिष्टे आहेत.