शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मनात्री परिसरातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

मनात्री: परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके नष्ट झाली हाेती. काही पिके वाहून गेली हाेती. साेयाबीच्या पिकालाही फटका बसला. दरम्यान, कपाशीवर ...

मनात्री: परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके नष्ट झाली हाेती. काही पिके वाहून गेली हाेती. साेयाबीच्या पिकालाही फटका बसला. दरम्यान, कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्यामुळे कपाशीचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

यावर्षीच्या हंगामात ऐन पीक काढणीच्या वेळेला अवकाळी पावसाने थैमान घातले. पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यासाठी जवळपास २७ कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती समाेर आली हाेती; मात्र अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

----------------

अवकाळी पावसाने सोयबीनचे प्रचंड नुकसान होऊन अनेक महिने उलटले. शासनाने फक्त मदतीचे आश्वासन दिले; मात्र अद्यापही दमडीची मदत नाही. आता सरकारने त्वरित मदत द्यावी, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.

- सागर पाटील कोकाटे, बाभुळगाव

----------------

दिवसेंदिवस शेतकरी हवालदिल होत आहेत. शासनाकडून कोरड्या घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मदत नाहीच. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शासनाने आता तरी लक्ष देऊन मदत द्यावी.

- अरुण भा. वैतकार, बाभुळगाव