शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

शेतक-यांनो, रास्त भावासाठी रस्त्यावर उतरा!

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांचे प्रतिपादन

वाशिम, दि. २४- शेतात राबराब राबूनही शेतमालाला अपेक्षित भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शासनावर विसंबून न राहता शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनीच आता रस्त्यावर उतरावे, असे प्रतिपादन भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.स्थानिक चिखली रोडस्थित स्त्री रुग्णालयानजिकच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसंच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज राठोड, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.दा. भगत, डॉ. नरेश इंगळे, डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कष्टकर्‍यांना योग्य न्याय मिळायला हवा; मात्र सध्या या घटकावरच अन्याय सुरू आहे. न्याय हवा असेल, तर सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. या सोहळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायी, भारिप-बमसंचे पदाधिकारी व उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.