शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शेतक-यांनो, रास्त भावासाठी रस्त्यावर उतरा!

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांचे प्रतिपादन

वाशिम, दि. २४- शेतात राबराब राबूनही शेतमालाला अपेक्षित भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शासनावर विसंबून न राहता शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनीच आता रस्त्यावर उतरावे, असे प्रतिपादन भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.स्थानिक चिखली रोडस्थित स्त्री रुग्णालयानजिकच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसंच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज राठोड, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.दा. भगत, डॉ. नरेश इंगळे, डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कष्टकर्‍यांना योग्य न्याय मिळायला हवा; मात्र सध्या या घटकावरच अन्याय सुरू आहे. न्याय हवा असेल, तर सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. या सोहळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायी, भारिप-बमसंचे पदाधिकारी व उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.