शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतीच्या नोंदीसाठी शेतकऱ्याचे उपोषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

अकोला : अर्ज दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सात एकर शेतीची नोंद करण्यात आली नसल्याने, शेतीची नोंद तातडीने करण्याच्या मागणीसाठी ...

अकोला : अर्ज दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सात एकर शेतीची नोंद करण्यात आली नसल्याने, शेतीची नोंद तातडीने करण्याच्या मागणीसाठी चिखलगाव येथील एका शेतकऱ्याने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी क्षीरसागर मधुकर वानखडे यांनी सात एकर शेतीची नोंद करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज आणि आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली; मात्र अद्यापही शेतीची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची नोंद तातडीने करण्याच्या मागणीसाठी शेतकरी क्षीरसागर मधुकर वानखडे यांनी २० जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शेतीची नोंद करण्यात येत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार असल्याचे शेतकरी क्षीरसागर वानखडे यांनी सांगितले.

.................फोटो......................