शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

शेतकरी हवालदिल; गहू, हरभरा, केळी जमीनदोस्त

By admin | Updated: February 12, 2015 01:14 IST

५00 हेक्टरवरील संत्रा मातीमोल; आकोट, तेल्हारा तालुक्याला तडाखा.

आकोट: मंगळवारी मध्यरात्री आकोट तालुक्यात आलेल्या वादळी वार्‍यासह बरसलेल्या पावसाने फळबागांसह रब्बी पिकांना फटका दिला. उमरा व पणज सर्कलमधील हजारो हेक्टर जमिनीवरील १0 कोटी रुपयांचा संत्रा जमिनीवर पडला असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या भागातील गहू, केळी, मका, डाळिंबाचे पिक मातीमोल झाले आहेत. तालुक्यात रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून, विद्युत तारा व खांबसुद्धा पडल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे, छपरे उडून गेली आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरितपट्टय़ात मोठय़ा प्रमाणात रब्बी पिकांची लागवड आहे. या भागात गहू, संत्रा व केळी आदी पिकांचा हजारो हेक्टरवर पेरा आहे. वादळामुळे बहरलेला कोट्यवधी रुपयांचा संत्रा जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. गहू अक्षरश: झोपल्याने मातीमोल झाला आहे. आंब्याचा फुलोरही गळून पडला आहे. विद्युत तारा तुटल्याने उशिरा रात्रीपर्यंत वीज पुरवठा बंद होता. ५00 हेक्टरच्यावर संत्र्याचे तर ३00 हेक्टरच्यावर केळीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या वादळामुळे संत्रा व केळी उत्पादकांचा व बागायतदार शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळविला गेला आहे. नुकसानीच्या संदर्भात संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी महसूल विभागाला निवेदन सादर केले आहे.