शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक विम्यासाठी शेतकºयांची पायपीट!

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 02:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा : ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ हे घोषवाक्य घेऊन प्रधानमंत्री विमा योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. विमा काढण्यासाठी शेतकºयांनी अडथळ्याची शर्यत पार करावी लगात आहे. जिल्ह्यातील अनेक तलाठी दाखले देत नसल्याचे सांगत ...

ठळक मुद्देतलाठी दाखला मिळेना, बँक विमा घेईनाआॅनलाइनमध्येही अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा : ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ हे घोषवाक्य घेऊन प्रधानमंत्री विमा योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. विमा काढण्यासाठी शेतकºयांनी अडथळ्याची शर्यत पार करावी लगात आहे. जिल्ह्यातील अनेक तलाठी दाखले देत नसल्याचे सांगत आहेत, तर बँकांनी २०१७ मध्ये कर्ज घेणाºया शेतकºयांचाच विमा प्रस्ताव स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. ३१ जुलै ही मुदत असताना आॅनलाइन अर्ज भरण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत.जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी २८२ केंद्रांवरून आॅनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. या पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै असताना विमा काढणाºया कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे एक विमा काढण्यासाठी एक ते दोन तास लागत आहे. त्यातही आॅनलाइनमध्ये आधार नंबरवरून केवायसी केल्या जात आहे. अनेक शेतकºयांचे आधार कार्ड अद्ययावत नसल्याने विमा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.कर्जदार, बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले आहे; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेसह नॅशनल बँकांनी वेगवेगळे अर्थ काढून आमच्याकडे स्कॅनर नाही, थंब मशीन नाही, आम्हाला आदेश नाही, असे सांगत विमा प्रस्ताव घेणे थांबवले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी अजूनही विमा काढलेला नाही. त्यातच शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन विमा काढण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.