शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

शेतकरी आत्महत्या: उपाययोजनांची हवी प्रभावी अंमलबजावणी

By admin | Updated: August 6, 2015 01:16 IST

‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर.

अकोला: शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमात विविध विभागामार्फत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे, असा सूर बुधवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, शिवाजीराव देशमुख, मनोज तायडे, डॉ.दीपक केळकर यांनी विचार मांडले. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय २४ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी हा निर्णय योग्य आहे; मात्र त्यासाठी उपाययोजनांची काटेकार अंमलबजावणी झाली तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल. तसेच शेतकर्‍यांसाठी पीक विमा योजना प्रभावीरीत्या राबविण्याची गरज असल्याचे विचारही मान्यवरांनी मांडले.