शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अकोला जिलत शेतकरी पुत्राची आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2015 00:44 IST

कर्जबाजारीपणामुळे महान येथील शेतकरीपुत्राने घेतला गळफास.

महान (जिल्हा अकोला): येथील एका शेतकरी पुत्राने २९ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय लक्ष्मण उमाळे (वय २६) हे जीवन संपविलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. महिला शेतकरी पार्वताबाई लक्ष्मण उमाळे यांच्या मालकीचे दोन एकर शेत हलदोली (कोथळी) येथे आहे. पती लक्ष्मण व दोन मुले हे शेतमजुरी करतात. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले; मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे कुटुंब हवालदिल झाले. २९ सप्टेंबर रोजी कुटुंबातील सदस्य शेतात कामाला गेले होते. त्यांचा सर्वात लहान मुलगा विजय लक्ष्मण उमाळे (वय २६) हा शेतात गेला नाही. दुपारी त्याने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. पार्वताबाई शेतातून घरी परतल्यानंतर ही घटना उजेडात आली. मृतक विजय यास पत्नी व एक वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी औषधोपचारासाठी माहेरी गेली. घटनेची माहिती त्याचा मोठा भाऊ संतोष उमाळेने पोलिसांना दिली. महान पोलीस चौकीचे उपनिरीक्षक डी.एन. फड यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.