शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

शेतकरी धडकले तहसीलवर

By admin | Updated: October 24, 2015 01:43 IST

बाश्रीटाकळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचे शेतकरी संघर्ष समितीची मागणी.

बाश्रीटाकळी/ सायखेड: निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असून, बाश्रीटाकळी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा यासह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बैलगाडीसह शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. समितीने तहसील कार्यालय परिसरात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. ह्यलोकमतह्णने ८ ऑक्टोबर रोजी शासनाने जाहीर केलेली पैसेवारी आणि वास्तव यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर शेतकर्‍यांसाठी शेतकरी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष सरसावले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या मैदानात सभा झाली. यावेळी समितीचे नेते सुनील धाबेकर, जिल्हा बॅँकेचे संचालक दामोधर काकड, ज्ञानदेवराव ठाकरे, बाबाराव विखे पाटील, सभापती बाबाराव नानोटे, खविसंचे संचालक गजानन आखरे, भारिपचे नेते हिरासिंग राठोड, देवराव पाटील हागे यांनी मनोगत व्यक्त केले. शासनाने शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.