शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

भाजीपाल्याच्या भावात घसरण; सुक्यामेव्याचे भाव वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने अनेक पिके वाया गेली. तसेच पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. ...

यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने अनेक पिके वाया गेली. तसेच पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. दर महिन्याच्या किराणा साहित्याच्या यादीतील तूर, उडीद, हरभरा डाळीचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे शहरात थंडीचा जोर वाढल्याने सुक्यामेव्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्राहक थंडीच्या दिवसात खारीक, खोबरा, काजू, बदाम यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे भाव

कांदे ४० ते ४५ रुपये, लसूण १०० ते १२० रुपये, फुलकोबी २० रुपये प्रतिकिलो, वांगी १० ते २० रुपये, मेथी १० ते २० रुपये, पालक २० ते ३० रुपये, दाेडके २० ते ३० रुपये, कोथिंबीर २० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, कारली ४० ते ५० रुपये, बटाटे २० ते ३० रुपये प्रतिकिलोदराने मिळत आहे.

फळांची मागणी वाढली

भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली; फळांचे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे. बाजारात फळांची मागणी वाढली आहे.

खाद्यतेलाचे भाव गगनाला, महिलांची पंचाईत

भाजीपाल्यांचे भाव कमी झाले असले, तरी सध्या सुकामेव्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. सध्या बाजार खारीक २२० ते ३००, खोबरा २०० ते २५० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तसेच खाद्य तेलाचे भावही वाढल्याने महिलांची चांगलीच पंचाईत होत आहे.

स्वयंपाक घरात महत्त्वाचे असलेले खाद्यतेलाचे भाव वाढल्याने बजेटच कोलमडले आहे, सुकामेव्याच्या भावात वाढ झाल्याने पंचाईत झाली आहे.

- गृहिणी, अकोला.

बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली, तरी उत्पादनात घट झाल्याने आवक घटली आहे. दर वाढल्याने ग्राहक कमी झाले आहेत. भाजीपाला पूर्ण खपतही नाही.

-भाजीपाला विक्रेता, अकोला.