शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’

By admin | Updated: May 4, 2015 01:21 IST

अकोला येथे शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा.

विवेक चांदूरकर/ अकोला: केंद्र व राज्यातील मंत्री, आजी-माजी आमदार, सर्वपक्षीय नेते, बहुतांश खात्याचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसुधारक व हजारो वर्‍हाडींच्या उपस्थितीत शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात रविवारी सायंकाळी मराठा मंडळ कार्यालयात पार पडला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला. स्व. अंबादास पंत वैद्य अपंग बालगृह वझ्झर ता. अचलपूर या संस्थेचे सचिव शंकरबाबा पापळकर यांची सोळावी मानसकन्या कांती हिचा विवाह सोहळा बाळापूर येथील मोतीलाल डोळसकर यांचा मुलगा धनंजय यांच्याशी रविवारी सायंकाळी पार पडला. ३ मे रोजी अकोल्यात ४३ डिग्री तापमान होते. मात्र, या तापमानातही लोकांना ओढ होती ती मराठा मंडळ कार्यालयात पार पडणार्‍या विवाह सोहळ्याची. सायंकाळ होताच लोकांची गर्दी जमत होती. मराठा मंडळ मंगल कार्यालय लोकांनी फुलत होते. शंकरबाबा पापळकर स्वत: बॅन्डच्या आवाजात येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. त्यांना मंगल कार्यालयाच्या आतमध्ये सोडत होते. या सोहळ्याला केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, विभागीय उपायुक्त रवींद्र ठाकरे, आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरबाबा पापळकर यांच्यापासून आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.